Monday, 23 May 2011

विशेष व्यक्ती

प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर हे होय. ‘उत्तर रामचरित’ , ‘मालतीमाधव’ आदी नाट्यकृती भवभूति यांनी लिहिल्या  आहेत. भवभूती हे कवि कालिदासांच्या नंतर ४०० वर्षांनी होऊन गेल्याचे समजते व त्यांचा काल हा ८व्या शतकातील असावा असे म्हटले जाते. जिल्ह्यात आमगावजवळ त्यांचे स्मारक आहे.

No comments:

Post a Comment