Tuesday, 31 May 2011

दळणवळण

दळणवळण

हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या मध्य भागातून गेला असून, सौदंड, सडक-अजुर्नी, देवरी ही या मार्गावरील महत्त्वाची गावे होत.

मुंबई-कोलकाता लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. जबलपूर (मध्य प्रदेश) व चंद्रपूर या शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग जिल्ह्यातून जातो. एकूण लोहमार्ग १८१.८ कि.मी. असून, गोंदिया हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे.
गोंदियाचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर 
मुंबई ------------------९९८कि.मी
नागपूर --------------- १४३कि.मी
औरंगाबाद -------------६४१कि.मी
रत्नागिरी ---------------१०७४कि.मी
पुणे ------------------- ८६७कि.मी

संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment