Tuesday, 26 July 2011

ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन काळात भवभूती हा कालिदासाच्या तोडीचा नाटककार या जिल्ह्यात होऊन गेल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
ज्या भंडारा जिल्ह्यातून गोंदिया निर्माण करण्यात आला, त्या भंडारा जिल्ह्याचा उल्लेख रतनपूर (जि. बिलासपूर) येथील शिलालेखात सापडले आहेत. भंडारा हा जिल्हा अधिकृतरीत्या १८२१ मध्ये अस्तित्वात आला. गोंदिया हा तेव्हापासून या जिल्ह्याचा भाग होता. १८८८ मध्ये भंडार्‍याचे विभाजन होऊन नवा गोंदिया जिल्हा निर्माण झाला.
महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी आत्ताच्या गोंदिया (पूर्वीचा भंडारा ) जिल्ह्यातील काही भागांत प्रवास व वास्तव्य केले   होते.

No comments:

Post a Comment